पुणे : राज्यातील गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याची मागणी राज्यातील काही साखर कारखानदारांनी सोमवारी सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याकडे केली. उद्या होणाऱ्या मंत्री समितीच्या बैठकीत 1 नोव्हेंबरवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याने किमान २० ते २५ टक्के उत्पादन घटणार आहे. कर्नाटकमध्येही एक नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु होणार असून आपल्याकडे हंगाम उशिरा सुरु झाल्यास दरम्यानच्या काळात सिमाभागातील कारखान्याकडून महाराष्ट्रातील उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. त्याचा फटका महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला बसू शकतो. त्यामुळे कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ही 1 नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरु करावा, अशी मागणी कारखानदारांनी मंत्री वळसे- पाटील यांच्याकडे केली.
Home Marathi Indian Sugar News in Marathi गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याची कारखानदारांची सहकार मंत्र्यांकडे मागणी
Recent Posts
Over 3 lakh bottles of Nano DAP stocked so far; farmers save Rs 75...
Raipur (Chhattisgarh) : In view of the potential shortage of solid Diammonium phosphate (DAP) fertiliser during the current Kharif season, the Chhattisgarh government has...
Indian farmers to benefit most from UK-India FTA; No tariff concessions to UK on...
New Delhi : Indian farmers are likely to be among the biggest beneficiaries of the India-UK free trade agreement (FTA).
Post formalisation, the FTA is...
“Historic day for India’s cooperative sector,” HM Amit Shah to unveil New National Cooperation...
New Delhi : Union Home Minister and Minister of Cooperation Amit Shah today will unveil the National Cooperative Policy 2025 at the Atal Akshay...
केंद्र सरकार का 2030 तक पेट्रोल में 30% एथेनॉल मिश्रण का लक्ष्य: आईसीएआर-आईआईएमआर निदेशक
लुधियाना (पंजाब) : वैज्ञानिक और लागत-कुशल तरीकों से मक्का की उत्पादकता बढ़ाने की आवश्यकता पर बल देते हुए, आईसीएआर-भारतीय मक्का अनुसंधान संस्थान (आईआईएमआर) के...
पंजाब: ICAR द्वारा एथेनॉल के उपयोग को बढ़ावा देने के लिए कार्यशाला का आयोजन,...
लुधियाना : भारत सरकार द्वारा पेट्रोल में एथेनॉल के मिश्रण को उल्लेखनीय रूप से बढ़ाने पर जोर दिए जाने के बीच, बुधवार को यहाँ...
महाराष्ट्र : राज्यातील साखर कारखाना कामगारांना मिळणार २,६०० ते २,८०० रुपये वेतनवाढ
पुणे : राज्यातील साखर कारखाना कामगारांची वेतनवाढ आणि सेवाशर्तीच्या अनुषंगाने राज्य शासनाने त्रिपक्षीय समितीची स्थापना केली होती. या समितीच पाचवी आणि अंतिम बैठक बुधवारी...
बड़ा फैसला: महाराष्ट्र सरकार ने खाद्यान्नों से एथेनॉल उत्पादन की अनुमति दी
मुंबई : महाराष्ट्र सरकार ने एथेनॉल उत्पादन के लिए मक्का और चावल जैसे खाद्यान्नों के उपयोग को मंजूरी दे दी है। राज्य के गृह...