नवी दिल्ली : वाहनांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी / E20) चा वापर वाहनांच्या कामगिरीवर कोणताही प्रतिकूल परिणाम करणार नाही, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू...
कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अनेक अधिकाऱ्यांकडून पाळीपत्रकाचा केवळ दिखावा केला जातो, अशी तक्रार ऊस उत्पादकांतून केली जात आहे. गळीत हंगामाने वेग पकडला असला...
पुणे : केंद्र सरकारने १४ नोव्हेंबर रोजी साखर कारखान्यांना २०२५-२६ हंगामात १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली. त्यानुसार आता प्रत्यक्षात निर्यात सुरू झाली...
सातारा : राज्यातील काही सहकारी साखर कारखाने भरमसाठ कर्ज उचलतात, ढिसाळ व्यवस्थापनामुळे ते डबघाईला येऊन कर्ज बुडवतात, यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते. या संदर्भात आमच्याकडे...
सोलापूर : लवंगी (ता. मंगळवेढा) येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि.च्या वजनकाट्याची पुणे जिल्हा शाखेचे उपनियंत्रक टी. के. पाटील, वाघोली विभाग वैधमापन शास्त्र निरीक्षक सतीश...
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्या खात, प्रसंगी अंगावर गुन्हे दाखल करुन घेत ऊस दरासाठी आक्रमक आंदोलन केले. याचे फलित म्हणून शेतकऱ्यांना...