मुजफ्फरनगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सोमवारी एकाच दिवशी 53 करोडची थकबाकी भागवली आहे. साखर कारखान्यांवर आता 936 करोड रुपये देय प्रलंबित आहे.
जिल्हा ऊस अधिकारी आरडी द्वीवेदी यांनी सांगितले की, सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 53 करोड रुपयांचे देय भागवले आहे. यामध्ये तितावी कारखान्याने शेतकर्यांच्या खात्यात 22 करोड जमा केले आहेत. टिकौला ने तीन करोड तर रोहाना ने तीन करोड,मन्सूरपूर ने सात करोड, खाईखेडी साखर कारखान्याने साडे सहा करोड तर भैसाना कारखान्याने 11 करोड रुपयांचे देय भागवले आहे. ही रक्कम समितीच्या माध्यामातून शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.