कोल्हापूर : 'राज्यात १३५ साखर कारखान्यांचे 'अर्थकारण चिंताजनक आहे. राज्यातील साखर कामगारांना ६०० कोटी रुपयांचे पगार देणे शिल्लक आहे. यावर विचार करावा लागणार आहे....
सांगली : वाळवा तालुक्यातील एन. डी. पाटील शुगर या कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम प्रारंभ २२ सप्टेंबरला होणार आहे. कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभासाठी सर्व यशस्वी...