सातारा : सातारा जिल्ह्यातील दोन खासगी साखर कारखान्यांनी परवाना न घेताच गाळप सुरू केले आहे. प्रचलित कायद्यानुसार, कोणत्याही कारखान्याचे गाळप सुरू करण्यापूर्वी साखर आयुक्तालयाकडून...
अहिल्यानगर : साखर कारखाने हा जिल्ह्याचा आर्थिक कणा आहेत. जिल्ह्याचे अर्थकारण कारखान्यांवर अवलंबून आहे. जिल्ह्यात सहकारी १४, तर खासगी ८ साखर कारखाने आहेत. कोट्यवधींची...