अहिल्यानगर: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना निवडणुकीसाठी १०९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दि. १५ रोजी झालेल्या छाननीत २० उमेदवारी अर्ज बाद झाले...
मुंबई : राज्यात उसासह कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मक्का या सहा पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. राज्य सरकार एआय...
सांगली : केंद्र शासनाने तातडीने साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची मागणी साखर उद्योगाने केली आहे. एकीकडे उसाच्या 'एफआरपी'मध्ये (उचित लाभकारी मूल्य) सातत्याने होत...
अहिल्यानगर : राहुरी तालुक्यातील बंद पडलेल्या डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सोमवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून जाहीर झाली. कारखान्यासाठी ३१ मे रोजी मतदान...
While addressing the Co-generation Association of India’s award distribution function yesterday, Hon. Shri Sharad Pawar ji made a compelling appeal to the Central Government...