वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दरांमध्ये कपात आणि उत्पादनांच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे लोकांची खरेदीची इच्छा वाढली असल्याचे दिसते. या बदलामुळे सणासुदीच्या पहिल्या...
रुरकी : इकबालपूर साखर कारखान्याकडून उसाचे थकीत पैसे मिळावे या मागणीसाठी उत्तराखंड किसान मोर्चाच्या बॅनरखाली, शेतकरी उपविभागीय कार्यालयासमोर गेल्या अनेक काळापासून निदर्शने करीत आहेत....
पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यांत अनेक प्रकारचे तांदळाचे पीक घेतले जाते. यामध्ये बासमतीसह अमन आणि औस अशा वेगळ्याच तांदळाच्या जातींचा समावेश आहे. या तांदळाला स्वतःची...
बुलंदशहर : सरकारने स्याना परिसरातील चार ऊस खरेदी केंद्रे स्थलांतरित केल्याबद्दल शेतकरी संतप्त झाले आहेत. ही खरेदी केंद्रे आता दुसऱ्या साखर कारखान्याला देण्यात आली...
कोलंबो : श्रीलंकेच्या साखर उद्योगाबाबत सरकारच्या बदलत्या भूमिकेबद्दल खासदार रवी करुणानायके यांनी चिंता व्यक्त केली आहे. सध्याच्या धोरणात्मक गोंधळामुळे शेतकरी, गुंतवणूकदार आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान...
मुंबई : मराठवाडा आणि राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. त्यांनी...
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ५ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते साखर कारखान्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील...