पुणे : राज्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यांदरम्यान, साखर कारखान्यांकडे ४४० कोटींची एफआरपी थकवल्याचे साखर आयुक्त आणि साखर संचालकांच्या आढाव्यादरम्यान आढळून आले आहे....
नांदेड : नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता आटोपला आहे. यंदा या कारखान्यांनी १,१७,६६,५४५ टन उसाचे गाळप केले. त्यातून १,२०,६५,०८७ क्विंटल साखरेचे...
कोल्हापूर : अलिकडच्या काळात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या शेतीला भेडसावत आहे. त्यातही ऊस शेतीसाठी अधिक पाणी लागते. वेळेवर आणि पुरेसे पाणी मिळाले नाही तर...