सातारा : राज्यात अनेक ठिकाणी वळवाचा पाऊस झाला आहे. अशा काळात हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऊस, भुईमूग, भात, भुईमूग यांसारख्या इतर...
हापूर : ऊस बिलांची प्रक्रिया सोपी आणि सुलभ करण्यासाठी, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस सहकारी संस्थेत...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा ३३ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. त्यामध्ये १,०४,४७६ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ८८,२८,७७६ क्विंटल साखर उत्पादन घेण्यात आले. गाळप...
पुणे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक रिंगणातील जय भवानी पॅनेल आणि विरोधातील श्री छत्रपती बचाव पॅनेलच्या उमेदवारांच्या...