संगरुर, पंजाब: भगवानपूरा साखर कारखाना धूरी चे जीएम (केन) जसवंत सिंह सिंधू यांनी सांगितले की, शेतकर्यांच्या ऊसाचे पैसे लवकर दिले जातील, कारण पुढच्या महिन्यापासून कारखान्याकडून नव्या हंगामाच्या दरम्यान ऊस गाळपाचे काम सुरु होत आहे. त्यांनी ऊस उत्पादक शेतकर्यांना विनंती केली की, ऊसाच्या लागणीचे चे काम त्यांनी सुरु करावे . यावेळी शेतकर्यांच्या इच्छेनुसार पीकाची अवस्था पाहून खुल्या रुपात ऊसाचे करार केले जात आहेत. ज्या शेतकर्यांनी आतापर्यंत ऊसाचे करार केलेले नाहीत त्यांनी लवकर धूरी कारखान्यात ऊसाचे करार करावेत असे त्यांनी संगितले. जर कोणत्याही शेतकर्याची काही समस्या असेल तर ते स्वतः शेतकऱ्यांशी बोलू शकतील.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.












