केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केल्यानुसार केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने प्रधानमंत्री किसान संपदा योजना(PMKSY) या केंद्रीय क्षेत्राच्या अंब्रेला योजनेचा एक घटक म्हणून एकात्मिक शीत साखळी आणि मूल्य वर्धन पायाभूत सुविधा(शीत साखळी योजना) योजने अंतर्गत मंत्रालयाच्या पाठबळाने बहुउत्पादन अन्न विकीरण केंद्रांची उभारणी करण्यासाठी संभाव्य उद्योजकांकडून स्वारस्यपत्रे(EoI) मागवली आहेत. मागणी आधारित शीत साखळी योजने अंतर्गत पात्र प्रकल्पांना अनुदान सहाय्य/ सबसिडी च्या स्वरुपात आर्थिक मदत दिली जाईल. इच्छुक आस्थापनांनी त्यांचे प्रस्ताव आवश्यक त्या तपशीलासह(योग्य त्या शीर्षकांतर्गत) https://www.sampada-mofpi.gov.in/ या ठिकाणी ऑनलाईन भरावेत. “Scheme for Integrated Cold Chain & Value Addition Infrastructure – setting up of food irradiation units” असे नाव असलेल्या 6 ऑगस्ट 2024 या तारखेच्या https://www.mofpi.gov.in. येथे उपलप्ध असलेल्या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार निर्धारित तारखेला किंवा त्यापूर्वी सर्व प्रस्ताव तयार करण्याची आणि सादर करण्याची गरज आहे. स्वारस्यपत्र/ प्रस्ताव सादर करण्यासाठी 21 सप्टेंबर 2024 ही अंतिम तारीख आहे.
Home Marathi Agri Commodity News in Marathi केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने बहुउत्पादन अन्नपदार्थ विकीरण केंद्र उभारण्यासाठी मागवले प्रस्ताव
Recent Posts
Daily Sugar Market Update By Vizzie – 27/10/2025
ChiniMandi, Mumbai: 27th Oct 2025
Domestic Market
Weak sentiment continued in domestic sugar prices
Domestic sugar prices continued to fall on sluggish off take ahead of the...
सांगली : सोनहिरा कारखान्याकडून ३३०० रुपयांहून अधिक ऊसदराची आमदार विश्वजित कदम यांची घोषणा
सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याने साखर उत्पादन व विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पही चांगल्या प्रकारे चालवले आहेत. कारखाना चालू गळीत हंगामात कारखाना...
कोल्हापूर : दर जाहीर न करता होणारी ऊस वाहतूक अडवण्याचा आंदोलन अंकुश संघटनेचा इशारा
कोल्हापूर : जिल्ह्यात दरवर्षीचा महापूर, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती तसेच वाढलेला उसाचा उत्पादन खर्च, महागाई यामुळे ऊस शेती तोट्यात आहे. उसाचा उत्पादन खर्च निघत नाही....
पश्चिम महाराष्ट्रात गळीत हंगामाची साखर कारखानदारांना घाई, ऊस दर जाहीर करण्याकडे दुर्लक्ष
सांगली : महाराष्ट्र सरकारने दि. १ नोव्हेंबरपासून कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. पण, सीमाभागातील कारखान्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा दिली...
BIRC 2025, विकसित भारत 2047 की दिशा में किसानों को वैश्विक आपूर्ति श्रृंखला से...
नई दिल्ली : आगामी भारत अंतरराष्ट्रीय चावल सम्मेलन 2025, विकसित भारत 2047 की दिशा में एक महत्वपूर्ण मील का पत्थर साबित होगा और किसानों...
अहिल्यानगर : ऊस तोडणी मजुरांचे तांडे साखर कारखान्यांकडे रवाना
अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव, चाळीसगाव, जळगाव परिसरातून ऊस तोडणीच्या कामासाठी राज्यभरातील साखर कारखान्यांकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या रांगा लागल्याचे चित्र दिसू...
छत्रपती संभाजीनगर : बंद पडलेला विनायक साखर कारखाना सुरू करण्यासाठी सहकारमंत्र्यांना साकडे
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील परसोडा येथील विनायक सहकारी साखर कारखाना गेल्या २०-२२ वर्षांपासून बंद असल्याने स्थानिक अर्थव्यवस्था कोलमडली आहे. हा कारखाना त्वरित सुरू...












