कोल्हापूर, दि. 7 जुलै 2018: देशात आणि राज्यात साखरेचे उत्पन्न अवाढव्य झाले आहे. वाढलेल्या साखरेच्या उत्पादनामुळे साखरेला अपेक्षित दर मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला दर देता येत नाही. पुढील 2019-2020 या गाळप हंगामामध्ये उसाचे जंबो उत्पादन होणार आहे. या उत्पादनाचा तोटा भरून काढण्यासाठी यावर्षी तोट्यातली का असेना पण साखर निर्यात केल्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. देशातून साखर निर्यात करण्यासाठी खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे प्रति क्विंटल साखर दोनशे ते अडीचशे रुपये तोटा सहन करावा लागणार आहे राष्ट्र राज्याचा विचार करता तब्बल 400 ते 450 कोटी रुपयांचा तोटा सहन करून ही साखर निर्यात करावी लागणार असल्याचे चित्र आहे. यावर्षी हा धोका पत्करला नाही, तर पुढच्या वर्षीही साखरेच्या दराचा आणि पर्यायाने ऊस दराचा प्रश्न ही गंभीर होणार आहे. साखरेच्या दरात शंभर-दोनशे रुपयांची वाढ होत आहे, मात्र सध्याची उपलब्ध साखर पाहता वाढलेला दर हा फार काळ टिकून राहील असं वाटत नाही. साखरेचा साठा कमी करणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून साखर निर्यातीला चालना दिली पाहिजे किंबहुना शासनानेही याला पाठबळ दिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिक्विंटल साखरेचे भाव 2200 ते 2300 रुपये पर्यंत आहे तेच देशांतर्गत बाजारपेठेत 2900 3100 रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे तोटा सहन करून साखर निर्यात केली जाणार नाही हे जरी खर असलं तरीही भविष्यातील गाळप हंगामाचे वेध लक्षात घेऊन आतापासूनच साखर निर्यात करावी लागणार आहे.
Recent Posts
Ambala: Fire breaks out at ethanol plant
Ambala: A fire erupted in the ethanol tanks of company located in Jatwar village, Naraingarh in which a 42-year-old employee lost his life, reported...
UP: Baghpat sugar mill clears sugarcane payments till April 25, remaining dues are to...
Bagpat: Baghpat sugar mill has cleared payments for the crushing season up to April 25th, reported Amar Ujala.
With this latest payment, only five days'...
Egypt: Strategic reserve of sugar provided to citizens on ration cards is sufficient for...
The Minister of Supply and Internal Trade, Ali Moselhy, said Egypt has enough sugar stored for 11 months for people with ration cards.
Also, the...
Bihar: Farmers waiting for revival of sugar mill
Chanpatiya/Kumarbagh: From the last three decades, the sugar mill in Chanpatia is still closed even after various promises to reopen it, reported Live Hindustan.
In...
અંબાલાઃ ઈથેનોલ પ્લાન્ટમાં આગ લાગવાથી એક વ્યક્તિનું મોત
અંબાલા: નારાયણગઢના જટવાર ગામમાં ઓએસિસ ઇથેનોલ પ્લાન્ટની ઇથેનોલ ટાંકીમાં ભીષણ આગ ફાટી નીકળી હતી, જેમાં એક 42 વર્ષીય કર્મચારીનું મોત થયું હતું, મૃતક ઉત્તર...
તેલંગાણા સરકારે શુગર મિલો ફરીથી ખોલવા માટે 43 કરોડ રૂપિયા જાહેર કર્યા
હૈદરાબાદ: તેલંગાણા સરકારે રાજ્યભરમાં બંધ શુગર મિલોને ફરીથી ખોલવામાં મદદ કરવા માટે વન-ટાઇમ સેટલમેન્ટ તરીકે રૂ. 43 કરોડ જારી કર્યા છે.
ધ ન્યૂ ઈન્ડિયન એક્સપ્રેસમાં...
બાગપત શુગર મિલે અત્યાર સુધીમાં 97.61 ટકા ચૂકવણી કરી
બાગપત: બાગપત શુગર મિલે 25 એપ્રિલ સુધી પિલાણ સીઝન માટે ચૂકવણી કરી દીધી છે. અત્યાર સુધીમાં મિલ દ્વારા કુલ લેણાંના 97.61 ટકા ચૂકવવામાં આવ્યા...