कोल्हापूर, दि. 7 जुलै 2018: देशात आणि राज्यात साखरेचे उत्पन्न अवाढव्य झाले आहे. वाढलेल्या साखरेच्या उत्पादनामुळे साखरेला अपेक्षित दर मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला दर देता येत नाही. पुढील 2019-2020 या गाळप हंगामामध्ये उसाचे जंबो उत्पादन होणार आहे. या उत्पादनाचा तोटा भरून काढण्यासाठी यावर्षी तोट्यातली का असेना पण साखर निर्यात केल्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. देशातून साखर निर्यात करण्यासाठी खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे प्रति क्विंटल साखर दोनशे ते अडीचशे रुपये तोटा सहन करावा लागणार आहे राष्ट्र राज्याचा विचार करता तब्बल 400 ते 450 कोटी रुपयांचा तोटा सहन करून ही साखर निर्यात करावी लागणार असल्याचे चित्र आहे. यावर्षी हा धोका पत्करला नाही, तर पुढच्या वर्षीही साखरेच्या दराचा आणि पर्यायाने ऊस दराचा प्रश्न ही गंभीर होणार आहे. साखरेच्या दरात शंभर-दोनशे रुपयांची वाढ होत आहे, मात्र सध्याची उपलब्ध साखर पाहता वाढलेला दर हा फार काळ टिकून राहील असं वाटत नाही. साखरेचा साठा कमी करणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून साखर निर्यातीला चालना दिली पाहिजे किंबहुना शासनानेही याला पाठबळ दिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिक्विंटल साखरेचे भाव 2200 ते 2300 रुपये पर्यंत आहे तेच देशांतर्गत बाजारपेठेत 2900 3100 रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे तोटा सहन करून साखर निर्यात केली जाणार नाही हे जरी खर असलं तरीही भविष्यातील गाळप हंगामाचे वेध लक्षात घेऊन आतापासूनच साखर निर्यात करावी लागणार आहे.
Recent Posts
हरियाणा: गन्ने का रकबा बढ़ाने के लिए चीनी मिल ने की बेहतरीन पहल
यमुनानगर : जिले में गन्ने का रकबा बढ़ाने के लिए सरस्वती चीनी मिल ने किसानों को गन्ना लगाने पर प्रति एकड़ की दर से...
सोमेश्वर कारखाना ११.९८ टक्के साखर उताऱ्यासह पुणे जिल्ह्यात अव्वल
पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने नुकतेच १५ लाख एक हजार टन गाळप करत १७ लाख ९५ हजार क्विंटल साखरेचे उत्पन्न घेतले आहे. साखर...
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस क्षेत्र आठ हजार हेक्टरने घटले
कोल्हापूर : यंदा पाण्याअभावी शेतकऱ्यांनी ऊस उत्पादन घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस क्षेत्रात आतापर्यंत १० हजार हेक्टरने घट झाली आहे. भूगर्भातील पाण्याची...
પાકિસ્તાનના સ્થાનિક બજારમાં ખાંડના ભાવ વધવા લાગ્યા.
ઇસ્લામાબાદ: પાકિસ્તાની ગ્રાહકો ફરી એકવાર મોંઘી ખાંડ ખરીદી રહ્યા છે કારણ કે ખાંડ મિલ માલિકો દ્વારા 10 લાખ ટન ખાંડની નિકાસ કરવા માટે લોબીંગને...
શું છે રિંગ પિટ પદ્ધતિ… જેનાથી શેરડીનું ઉત્પાદન 4 ગણું વધારી શકાય છે, જાણો...
શાહજહાંપુર: ડાંગર અને ઘઉંની સરખામણીમાં શેરડીનો પાક ખેડૂતોને સારી આવક આપે છે. શેરડીના પાકમાં હવામાનની અસમાનતા સામે ટકી રહેવાની ક્ષમતા વધુ હોય છે. ભારતમાં...
सरकार कुणाचेही आले तरी आमची दैना संपेना : ऊसतोड कामगारांची व्यथा
औंढा नागनाथ : सरकार कोणाचेही असो, आमची दैन्यावस्था संपत नाही अशी व्यथा हिंगोली लोकसभा मतदारसंघातील औंढा नागनाथ तालुक्यातील ऊसतोड कामगारांनी मांडली. तालुक्यातील शेकडो ऊसतोड...
શુગર મિલ શેરડી પર પ્રતિ એકર પાંચ હજાર સબસિડી આપશે
યમુનાનગર. જિલ્લામાં શેરડીનું વાવેતર વિસ્તાર વધારવા માટે સરસ્વતી શુગર મિલ દ્વારા ખેડૂતો માટે જાહેરાતોનો ડબ્બો ખોલવામાં આવ્યો છે. ખેડૂતોને શેરડીના વાવેતર માટે પ્રતિ એકર...