ऊसाची पाने तसेच तांदळाची वैरण जाळल्यास होणार कारवाई

कांठ, उत्तर प्रदेश: एसडीएम कांठ यांनी क्षेत्रातील शेतकर्‍यांना तांदळाची वैरण तसेच ऊसाची पाने न जाळण्याची विनंती केली आहे. तसेच इशारा दिला आहे की, जर वैरण जाळण्यात आली तर कारवाई होईल. त्यांनी सांगितले की, शासनाच्या आदेशानुसार क्षेत्रामध्ये तांदळाची वैरण तसेच ऊसाची पाने जाळली जाऊ नयेत . वैरण आणि ऊसाची पाने जाळल्याने प्रदूषणात वाढ होते. त्यांनी सांगितले की, सर्व लोकांनी शासनाच्या आदेशाचे पालन करावे. ऊसाची पाने आणि वैरण जाळल्यास तक्रार नोंदवण्यात येईल .

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here