साखर कारखाना शेतकर्‍यांना देणार कमी किमतीत साखर

अंबेडकरनगर : ज्या शेतकर्‍यांची ऊस थकबाकी अजूनही कारखान्यांकडून देय आहे, त्या शेतकर्‍यांना 1 ऑगस्ट पर्यंत एक क्विंटल साखर कारखाना कमी किमतीत साखर देणार. शासनाच्या निर्देशावर वरील आदेश ऊस आणि साखर विभागाचे आयुक्त यांनी ऊस विभागाला पाठवले आहे. ऊस अधिकारी डॉ. हरि कृष्ण गुप्त यांनी सांगितले की, शेतकरी आपल्या आधारकार्डवर कारखान्यातून साखर घेवू शकतो. वरील रक्कमेचे समायोजन ऊस थकाबकीमध्ये केले जाईल. तसेच ते म्हणाले, ज्या शेतकर्‍यांनी आपल्या उत्पन्न अभिलेख तसेच घोषणा पत्रात ऊस पर्यवेक्षकांना उपलब्ध केलेले नाही. ते तात्काळ घोषणा पत्र कार्यालयामध्ये उपलब्ध केले जावे अन्यथा ऊसाचे गाळप होणार नाही. जे शेतकरी आतापर्यंत समितीचे सदस्य बनलेले नाहीत ते सदस्यता शुल्क आणि अभिलेख जमा करुन सदस्य बनू शकतात.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here