भीमा कारखान्याकडून साडे सोळा कोटी रुपये एफआरपी शेतकऱ्यांच्या नावावर जमा

कोल्हापूर, दि. 19 : टाकळी सिकंदर (ता मोहोळ) येथील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱयांचे थकीत एफआरपीची 16 कोटी 57 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष खा धनंजय महाडिक व कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली .
खूप दिवसापासून कारखान्याकडे एफआरपीची रक्कम थकीत होती. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ही रक्कम मिळावी अशी मागणी होत होती आज ही रक्कम जमा करण्यात आली आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here