कोल्हापुरसह सांगली जिल्ह्यातील बहुतांशी उसाचे क्षेत्र लोकरी माव्याच्या विळख्यात सापडले आहे. कोल्हापुरात नदीकाठी असणारा ऊस दहा ते पंधरा दिवस पुराच्या पाण्याखाली राहिल्यामुळे खराब झाला आहे, असे एकूण किमान हा सात ते आठ हजार हेक्टर वरील गोष्ट खराब झाला आहे. आता पुराचे संकट कमी झाले मात्र लोकरी माव्याने आक्रमण केल्यामुळे ऊस वाढीस मोठा अडथळा येत आहे. कृषी विभाग कोल्हापूर जिल्ह्यात किती टक्के लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे याची माहिती घेत आहेत. लोकरी माझ्यामुळे उसाचे वजन उंची आणि उतारा कमी भरतो याचा थेट फटका शेतकर्यांना बसत आहे बसणार आहे. पावसाळ्यानंतर सुरू होणारा हिवाळ्यामध्ये हा रोग जास्तीत जास्त प्रमाणात वाढू लागतो. त्यामुळे आतापासूनच शेतकरी यावरती उपाय शोधून औषध फवारणी तसेच इतर पर्याय निवडू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांना लोकरी माव्याचा प्रतिबंध कसा करावा याची माहिती नसल्याने याचा बिमोड करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. अशा वेळी कृषी विभागाने अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली जात आहे.
Recent Posts
फायद्याची ऊस शेती : शेतकऱ्याने घेतले कलिंगडाचे आंतरपिक
पुणे : इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी - बावडा येथील युवा शेतकरी विकास शिशुपाल शिंदे यांनी तीन एकर उसात कलिंगडाचे आंतरपिक घेतले आहे. उन्हाळी हंगामात कलिंगडाला...
Availability and cost of capital most important driver of India’s economic growth: AltG Investment...
New Delhi, March, 28 (ANI): The Indian economy is at a defining moment. India grew over 8% for three consecutive quarters reaffirming her position...
गन्ने की कमी: सिंभावली चीनी मिल जल्द होगी बंद
हापुड़ : सिंभावली चीनी मिल को वर्तमान में गन्ने की कमी का सामना करना पड़ रहा है।इससे मिल के पेराई में बाधा आ रही...
टांझानिया : साखरेच्या दराबाबत सरकारी आदेशाचे व्यापाऱ्यांकडून पालन
दार एस सलाम : नाममात्र दराने साखर विकण्याच्या सरकारी सूचनांचे काही किरकोळ विक्रेते आणि घाऊक व्यापाऱ्यांनी पालन केले आहे. देशातील साखरेची किरकोळ आणि घाऊक...
उत्तर प्रदेशातील ऊस पट्ट्यात तापले लोकसभा निवडणुकीचे वातावरण !
लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीवरून राजकारण तापले आहे. भाजप, सपा, बसपा, काँग्रेस, आरएलडीसह सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. विशेषत:...
केंद्र सरकार ने साखरेची एमएसपी वाढविण्याची गरज : वैभव नायकवडी
सांगली : ज्या प्रमाणात एफआरपी वाढते, त्या प्रमाणात एमएसपी (साखरेची किंमत) वाढत नाही. त्यासाठी सरकारने आगामी पाच वर्षांचे साखर उद्योगाचे नियोजन करणे गरजेचे आहे,...
थिरुमनकुडी: गन्ना किसानों ने आंदोलन समाप्त किया
तंजावुर : जिले के थिरुमनकुडी में तमिलनाडु गन्ना किसान संघ (TNSFA) के एक साल से अधिक लंबे आंदोलन को मौजूदा संसदीय चुनावों का हवाला...