मंसूरपुर साखर कारखान्याचा गाळप हंगाम संपला

मुजफ्फरनगर : मंसूरपुर साखर कारखान्याचा गाळप हंगाम गुरुवारी रात्री २ वाजता विक्रमी गाळप झाल्यावर संपला. कारखान्याचे उपाध्यक्ष अरविंद कुमार दीक्षित तसेच ऊस व्यवस्थापक बलधारी सिंह माहिती देताना म्हणाले की, मंसूरपुर साखर कारखान्याने यावेळी एक करोड़ 57 लाख क्विंटल ऊसाचे विक्रमी गाळप केले आहे. साखर कारखान्याने 18 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. मंसूरपुर साखर कारखान्याने सर्वात उशिरापर्यंत ऊसाचे गाळप केले. समारोपाच्या वेळी ओएन तिवारी, रविंद्रसिंह शर्मा, मुनेश कुमार, सोम प्रकाश, प्रदीप राठी,संजीव कुमार शर्मा, ब्रजराज यादव, शिव कुमार पुंडीर,अजय गुप्ता तसेच अन्य सर्व अधिकारी व कर्मचारीउपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here