जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी भागवली पूर्ण थकबाकी

मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश: शेतकर्‍यांना गेल्या हंगामाची उस थकबाकी भागवण्यामध्ये जिल्हा प्रदेशामध्ये पहिल्या स्थानावर पोचला आहे. जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील सर्व थकबाकी भागवली आहे. जिल्ह्यामध्ये शेतकर्‍यांना गेल्या हंगामाीतल 95.26 टक्के देय भागवण्यात आले आहे.

वर्ष 2019-20 च्या हंगामात जिल्ह्यामध्ये विक्रमी उस उत्पादन आणि खरेदी झाली. जनपद च्या इतिहासात पहिल्यांदा जून पर्यंत साखर कारखाने सुरु होते. जनपदच्या सार्‍या आठ साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांकडून तीन हजार 402 करोड 93 लाख रुपयांचा उस खरेदी केला. सर्व कारखान्यांनी आतापर्यंत तीन हजार 241 करोड 55 लाख रुपये भागवले आहेत. शेतकर्‍यांना 95.26 टक्के भागवण्यात आले आहे. तीन साखर कारखान्यांवर शेतकर्‍यांचे अजूनही 161 करोड बाकी आहेत.

जिल्हा उस अधिकारी डॅा. आरडी द्वीवेंदी यांनी सांगतिले की, जिल्ह्यातील दोन साखर कारखाने मोरना आणि खाईखेडी देखील लवकरच थकबाकी भागवतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here