शेतकर्‍यांना ऊसाची थकबाकी सरकारने कारखानदारा कडून घ्यावी: खासदाराने केली मागणी

अमरोंहा: खासदार कुंवर दानिश अली यानी सरकारकडे ऊस थकबाकी भागवण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती चांगली नाही.

गुरुवारी अली यांनी सरकार वर शेतकर्‍यांची उपेक्षा केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, गेल्या लोकसभा सत्रामध्ये त्यांनी सरकारकडून अमरोहा लोकसभा क्षेत्रातील ऊस शेतकर्‍यांच्या थकीत ऊसाच्या पैशांबाबत विचारणा केली होती. सरकारने त्यावेळी थोडे पैसे दिले पण केंद्र सरकारने हे मान्य केले की, अमरोहा जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठी रक्कम साखर कारखान्यांकडून देय आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here