ऊस थकबाकी न भागवल्याने, जयंत चौधरी यांनी सरकारवर साधला निशाणा

बागपत : रालोद चे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयंत चौधरी यांनी ट्वीट करून ऊस थकबाकी न भागवल्याच्या मुद्दयावरून केन्द्र व राज्य सरकार ला घेरले आहे. ते म्हणाले की, शेतकऱ्यांंचा हक्क मारुन आत्मनिर्भर भारताची भाषा हे सरकार बोलत आहे.

भारतात सणसुदीच्या वेळी रालोद ने ऊस थकबाकीची मागणी केली आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी वर्ष 2017 च्या निवडणुकीत 14 दिवसात थकबाकी भागवण्याचे आश्वासन दिले होते.

आज 14 महीने होऊनही शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळत नाहीत. त्यांनी सरकार च्या आत्मनिर्भर भारत च्या संज्ञेला काही अर्थ नसल्याचे सांगितले आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत असे सांगितले. त्यांनी बागपत च्या तीनही साखर कारखान्यांवर 450 करोड़ पेक्षा अधिक ऊस थकबाकी देय असल्याचे सांगून चिंता व्यक्त केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here