साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ

किच्छा: वैदिक मंत्र आणि हवन यांच्यासह साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कारखान्याच्या आत उस घेवून येणार्‍या पहिल्या डनलप आणि ट्रॉली च्या शेतकर्‍यांना कारखान्यांकडून भेटवस्तु देवून सन्मान करण्यात आला.

रविवारी सकाळी कारखान्याच्या प्रांगणामध्ये रामकुमार तिवारी आणि माधव प्रसाद मिश्रा यांनी आमदार राजेश शुक्ला आणि अधिशासी निदेशक रुचि मोहन रयाल यांच्या हस्ते पुजा करवली. त्यानंतर ट्रॉली घेवून आलेले शेतकरी ग्राम गिद्वपुरी निवासी सुंदर लाल आणि डनलप स्वामी मो. उमर यांना कारखान्याकडून भेटवस्तु प्रदान करण्यात आली. साखर कारखान्याचे अधिशासी निदेशक रयाल यांनी सांगितले की, यावर्षीे कारखान्यामध्ये तीन वे बॉयलर लावले आहेत. त्यानंतर आमदार आणि ईडी यांनी कारखान्याच्या गाळप हंगामाचे विधिवत उद्घाटन केले. क्षेत्रातील प्रतिष्ठिीत कृषी पंडीत यांच्या नावाने सरकारकडून नावाजलेेले शेतकरी चौधरी सतेंद्र सिंह, कृषी उत्पादन मंडी समिती चे चेअरमन कमलेंद्र सेमवाल, ठा. प्रताप सिंह, दलीप सिंह बिष्ट, अंकुर पपनेजा, प्रकाश पंत, कुंदन लाल खुराना, गोल्डी गराया, गुलशन सिंधी, पारस सेमवाल सह अनेक शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here