जर मजुर परतले नाहीत, तर भविष्यात महाराष्ट्रात होवू शकतें मजुरांची कमी

मुंबई : कोरोनामुळे कित्येक मजुर आपापल्या गावी गेलेले आहेत. महाराष्ट्रा मध्ये खासकरून मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये 15 लाख मजुरांची कमी पडू शकते. कोरोनामुळे हे मजूर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशातील आपापल्या घरी परतले आहेत.

कोरोनामुळे हे मजुर भविष्यात परत येतील याची शक्यता कमी आहे. केंद्र सरकारने मार्च च्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाउनच्या घोषणेनंतर अडकलेले प्रवासी, विद्यार्थी, तिर्थयात्री आणि पर्यटकांसाठी आंतरराज्यांमध्ये वाहतुकीची परवानगी दिली आहे. आतापर्यंत 15 लाख मजूर महाराष्ट्रातून आपल्या घरी जाण्यासाठी यापूर्वीच निघाले आहेत आणि येणार्‍या आठवड्यात आणखी मजूर आपापल्या गावी परत जाणार आहेत.

पूर्व सांसद संजय निरुपण आणि पूर्व मंत्री कृपाशंकर सिंह यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या भितीमुळे प्रवाशांची पुन्हा परत येण्याची शक्यता नाही. ते जर परत आले नाहीत तर, मुंबई, पुणे, रायगड आणि नाशिक मधील काही उद्योगांना गंभीर स्थिती चा सामना करावा लागणारआहे.

यह न्यूज़ सुनने के लिए प्ले बटन को दबाये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here