महाराष्ट्र: राज्यामध्ये साखर कारखाने इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी तयार

पुणे, महाराष्ट्र: महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी गाळप हंगामाच्या पहिल्या दिवसापासून इथेनॉल उत्पादन सुरु केले आहे. अधिकांश कारखाने बी हैवी मोलासिस पासून इथेनॉलचे उत्पादन करत आहेत. एकूण 41 साखर कारखान्यांनी बी हैवी मोलासिस पासून इथेनॉलचे उत्पादन सुरु केले आहे. तर नऊ कारखाने शुगर सिरप पासून उत्पादन करत आहेत. याशिवाय, सहा कारखाने ब्राजीलियाई साखर कारखान्यांप्रमाणे उसाच्या रसापासून थेट इथेनॉलचे उत्पादन करत आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या सम्मिश्रण वाढवण्यासाठी तसेच देशाच्या कच्च्या तेलाच्या आयातीचा ओझे कमी करण्यासाठी, केंद्र सरकार इथेनॉलच्या उत्पादनावर जोर देत आहे. साखर कारखान्यांना इथेनॉल च्या उत्पादनाच्या दिशेमध्ये ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल च्या उत्पादनासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

साखर आयुक्त कार्यालयाच्या आकड्यांनुसार समजते की, ज्या 41 साखर कारखान्यानी बी हैवी मोलासिस पासून इथेनॉल चे उत्पादन सुरु केले आहे, त्यांच्याकडून जवळपास 39 करोड लीटरचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. याप्रकारे, नऊ काऱखाने शुगर सिरपपासून, तर नऊ कारखाने ऊसाच्या रसापासून थेट उत्पादन करत आहेत. यामध्ये क्रमश: 11.42 करोड लीटर आणि 3 करोड लीटर इथेनॉल उत्पादनाची शक्यता आहे. साखर कारखान्यांकडून एकूण 62 करोड लीटर इथेनॉल च्या उत्पादनाची शक्यता आहे, ज्यापैकी सी हैवी मोलासिस पासून 9 करोड लीटर सामिल आहे. महाराष्ट्राला या हंगामात 110 कारेड लीटर इथेनॉल ला आपले लक्ष्य पूर्ण करण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 35 केवळ इथेनॉल उत्पादन करणारे प्लांट आहेत. महाराष्ट्राच्या इथेनॉल उत्पादनाने साखरेच्या उत्पादनाचा आकडा घटण्याची संभावना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here