काठमांडू: काठमांडू मध्ये विरोधी आंदोंलन करण्यासाठी आलेल्या शेतकर्यांपैकी एकाच्या मृत्युनंतर ऊस शेतकर्यांनी घोषणा केली की, त्यांनी सरकार बरोबर जो करार केला होता, त्याला रद्द केले आहे. सरलाही च्या 65 वर्षीय नारायण रे यादव यांना हृदय विकाराचा झटका आल्याने शहीद गंगलाल नॅशनल हार्ट सेंटर मध्ये निधन झाले. सरलाही च्या आंदोलनकर्त्यांपैकी एक मनीष मिश्रा यांच्या नुसार, यादव यांना सर्वात पहिल्यांदा हेल्पिंग हैंडस कम्युनिटी हॉस्पिटलमध्ये दाखर करण्यात आले. त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या हृदयात वेदना सुरु झाल्या, आम्ही त्यांना हेल्पिंग हैंडस रुग्णालयात आणले, पण त्यांना शहीद गंगलाल हॉस्पीटल मध्ये पाठवण्यात आले. शहीद गंगलाल हॉस्पीटलच्या डॉक्टर्सनी दाखल केल्यानंतर दोन तासात त्यांना मृत घोषित केले. मिश्रा यांच्या नुसार, यादव यांना अन्नपूर्णा साखर कारखान्याकडे 2.4 करोड रुपये देय आहेत आणि त्यांनी बँकेला जवळपास 1.8 मिलियन रुपये देणं आहे. आतार्यंत त्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. मिश्रा यांनी सांगितले की, आता या कराराला रद्द करण्यात येईल आणि शेतकरी तोपर्यंत काठमांडू येथून हटणार नाहीत. जोपर्यंत त्यांचे पूर्ण देय दिले जात नाही. आता आम्ही आमचा विरोध पुन्हा सुरु करु. गेल्या वर्षीही आम्ही सरकारवर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवला होता पण सरकारने आम्हाला धोका दिला. यावेळी आम्ही आमचे पैसे घेतल्याशिवाय परतणार नाही.
Home Marathi International Sugar News in Marathi नेपाळ: ऊस शेतकर्यांकडून सरकारबरोबरचा करार रद्द करण्याची घोषणा
Recent Posts
National Cooperation Policy 2025 to encourage sugar cooperatives to produce ethanol using alternate feedstocks...
The Union Home Minister and Minister of Cooperation, Amit Shah, recently unveiled the National Cooperation Policy - 2025 in New Delhi.
The objective of the...
पीलीभीत: गन्ना किसानों से सट्टा प्रदर्शन के दौरान गन्ना विभाग करेगा संपर्क
पीलीभीत (उत्तर प्रदेश) : डीसीओ ख़ुशी राम ने कहा की, इस वर्ष दो लाख 36 हजार गन्ना किसानों का सर्वे किया गया। इन सभी...
गेल्या १० वर्षात देशातील ऊस लागवड क्षेत्रात सुमारे १८ टक्क्यांची वाढ : केंद्रीय मंत्री...
नवी दिल्ली : शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (एसटीएआय) च्या ८३ व्या शतकमहोत्सवी वार्षिक परिषदेत, केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारतातील साखर उद्योगात...
नेपाळ सरकारने उसाचे अनुदान निम्मे करून आमचा विश्वासघात केला : शेतकऱ्यांचा आरोप
काठमांडू : सरकारी तिजोरीवर आर्थिक दबाव वाढल्याने गेल्या आर्थिक वर्षातील ऊस पिकासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान सरकारने निम्याने घटवले आहे. ७ जुलैच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या...
મહારાષ્ટ્ર સરકાર શેરડીનું ઉત્પાદન વધારવા માટે કૃત્રિમ બુદ્ધિમત્તાના ઉપયોગને પ્રોત્સાહન આપશે
મુંબઈ: કેન્દ્ર દ્વારા ગુરુવારે જાહેર કરેલી નવી સહકારી નીતિના પગલે, મહારાષ્ટ્ર સરકાર ટૂંક સમયમાં અનેક સુધારા દ્વારા સહકારી ક્ષેત્રમાં રાજ્યની અગ્રણી સ્થિતિને મજબૂત બનાવવા...
બાંગ્લાદેશ: ટીસીબીએ ખાંડ સહિત તેલ અને મસૂરના ભાવમાં વધારો કરવાની માંગ કરી
ઢાકા: સરકારી કંપની ટીસીબીએ સબસિડીવાળા સોયાબીન તેલ, ખાંડ અને મસૂરના ભાવમાં વધારો કરવાની માંગ કરી છે, કારણ કે આ મુખ્ય ચીજવસ્તુઓનું ટ્રક વેચાણ 10...
भारत ने मालदीव को 4,850 करोड़ रुपये की ऋण सहायता प्रदान की
माले : विदेश मंत्रालय (MEA) ने बताया कि, भारत ने मालदीव को 4,850 करोड़ रुपये की ऋण सहायता प्रदान करने के लिए एक समझौता...