निती आयोगाकडून ऊसाची शेती कमी करण्याची शिफारस

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या थिंक टैंक निती आयोगाने देशामद्ये ऊसाचे शेती क्षेत्र कमी करण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत. त्या शिफारसीं पैकी एक म्हणजे, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रति हेक्टर चे रोख प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, जेणेकरुन ते ऊसाच्या जागी इतर पीकांसाठी आपल्या जमिनीचा उपयोग करु शकतील.

निती आयोगाच्या टास्क फोर्स ने सांगितले की, ऊसाच्या शेतीच्या एकूण क्षेत्राला तीन वर्षांमध्ये तीन लाख हेक्टर कमी केले जावू शकते. मात्र शेतकर्‍यांना नकद प्रोत्साहन दिले गेले असले पाहिजे. देशामद्ये वर्तमानात जवळपास 52 लाख हेक्टर जमिनीवर ऊसाची शेती होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here