मोरना साखर कारखान्याने केले वृक्षारोपण

मुजफ्फरनगर: द गंगा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच लोकांनी वृक्षांचे संरक्षण करण्याचा संकल्पही केला.

आरएसएस राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तसेच राष्ट्रीय प्रचारक इंद्रेश कुमार यांच्या निर्देशावर बेडला येथील युवा कार्यकर्ते ईरम अली यांनी कारखान्याचे मुख्य अभियंता एसके सिंह, शोएब खान, अनीश अहमद, बाबू खान, सुंदर, पुलकित, मनोज, सीपी सिंह यांच्या हस्ते सागौन आणि यूकेलिप्टस चे वृक्ष लावले. संयोंजक ईरम अली यांनी सांगितले की, मनुष्याच्या जीवनात पर्यावरणाचे एक वेगळे महत्व आहे. ज्याप्रमाणे पाणी गरजेचे आहे त्याप्रमाणे सर्वोंच्या आयुष्यात चांगल्या हवेचेही महत्व आहे.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here