श्री लक्ष्मी नृसिंह कारखान्याकडून सव्वा लाख साखर पोत्यांचे उत्पादन

परभणी: श्री लक्ष्मी नृसिंह कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवाडे यांनी सांगितले की, कारखान्याने खूपच कमी वेळामध्ये 1 लाख 25 हजार साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे, आणि कारखान्याने 24 तासात 3,685 टन ऊसाच्या गाळपाबराबेरच आपल्या क्षमतेपेक्षा अधिक ऊस गाळप करण्यामध्येही यश मिळवले आहे.

नागवडे यांनी सांगितले की, 2020- 2021 गाळप हंगामात 4 लाख 50 हजार टन ऊस गाळपाचे ध्येय ठेवले आहे. 2000 रुपये प्रति टनाचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा केला आहे. त्यांनी सांगितले की, कारखान्याने इथेनॉल परियोजनेचे निर्माण कार्य सुरु केले आहे. यावेळी निदेशक संजय धनकवडे, प्रमोद जाधव, मुख्य व्यवस्थापक सुशिल पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here