पुदुचेंरी: चक्रीवादळाने उसासह इतर पीकांचे नुकसान

पुदुचेरी: मुख्यमंत्री वी नारायणसामी यांनी सांगतिले की, सरकार चक्रीवादळाच्या पुनर्निमाण आणि पुनर्वसनासाठी 50 करोड च्या केंद्रीय सहकार्य निधीची मागणी करेल. पुदुचेरी आपतकालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या एका बै़ठकीचे अध्यक्षस्थान स्विकारल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, पहिल्या अनुमानांनुसार चक्रीवादळाने जवळपास 400 करोड चे नुकसान झाले आहे.

त्यांनी सांगितले की, यापूर्वी आम्ही केंद्र सरकारकडून एका व्यापक सहकार्य पॅकेजची मागणी करु, आम्ही सहायतेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 50 करोडची मागणी करणार. सुरुवातीच्या अनुमानांनुसार, चक्रीवादळामुळे कृषी भूमीचे जवळपास 820 हेक्टर क्षेत्र प्रभावीत झाले आहे. ज्यामध्ये भाजीचे 200 हेक्टर, 170 हेक्टर उस, केळ्याचे 55 हेक्टर आणि सुपारीच्या सात हेक्टर बागांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here