स्योहारा साखर कारखान्याने भागवली शेतकर्‍यांची थकबाकी

बिजनौर: जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांची 13 करोड 35 लाख रुपयांची ऊस थकबाकी भागवली आहे.

जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यातील स्योहारा साखर कारखान्याने शेतकर्‍यांची 10 करोड 64 लाख आणि बरकातपूर साखर कारखान्याने शेतकर्‍यांची 2 करोड 71 लाख इतकी थकबाकी भागवली आहे. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, शेतकर्‍यांची थकबाकी वेळेत भागवल्यास त्यांना दिलासा मिळेल यासाठी साखर कारखान्याकडून शक्य तेवढे प्रयत्न केले जात आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here