शिरोमणी अकाली दलाने केली शेतकर्‍यांची ऊस थकबाकी भागवण्याची मागणी

चंदीगढ : शिरोमणि अकाली दल (एसएडी) यांनी मागणी केली की, पंजाब सरकारने ऊस शेतकर्‍यांची 450 करोड इतकी ऊस थकबाकी भागवावी. नकोदर चे आमदार आणि वरिष्ठ एसएडी नेता गुरप्रताप सिंह वडाला यांनी सांगितले की, पंजाब सरकार ऊस शेतकर्‍यांना प्रलंबित ऊस थकबाकी भागवण्यात अपयशी ठरले आहे.

ते म्हणाले की, ऊस थकबाकी भागवण्यासाठीसरकारने ताबडतोब महत्वाची पावले उचलणे आवश्यक आहे. खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांकडून जवळपास 450 करोड रुपये देय आहेत.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here