अहमदनगर : माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कारेगावभाग संचालकपदी टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांना कारेगाव भाग संचालकपदी निवडीचे पत्र वितरित देण्यात आले. त्यांच्या या निवडीबद्दल अशोक उद्योग समूहाचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, मंजूश्री मुरकुटे, बी.आर.एस.चे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे, अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, हिम्मत धुमाळ, अशोकचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, माजी व्हा. चेअरमन दत्तात्रय नाईक, ‘अशोक’चे संचालक यशवंत रणनवरे यांनी त्यांचे कौतुक केले.
Recent Posts
आरबीआयकडून इचलकरंजीतील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द
मुंबई : रिझर्व बँकेने (आरबीआय) कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयने बँकेला ४ डिसेंबर...
Daily Sugar Market Update By Vizzie – 05/12/2023
ChiniMandi, Mumbai: 5th December 2023
Domestic Market
Domestic sugar prices continue to fall.
Sugar prices in the main domestic markets have continued to fall due to weak...
विझी डेली शुगर मार्केट अपडेट – 05/12/2023
कमजोर मांग के कारण मुख्य घरेलू बाजारों में चीनी की कीमतों में गिरावट जारी है। रिपोर्ट में कहा गया है कि प्रमुख केंद्रों पर...
बिद्री साखर कारखान्यात पुन्हा के.पी.पाटलांचीच सत्ता
कोल्हापूर : कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांवर माजी आमदार के. पी. पाटील यांनी आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. के. पी. पाटील हे मतमोजणी केंद्रावर दाखल होताच त्यांच्यावर गुलालाची...
कोल्हापुर: शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बैंक लिमिटेड का लाइसेंस आरबीआई ने रद्द कर...
मुंबई : रिजर्व बैंक (आरबीआई) ने कोल्हापुर जिले के इचलकरंजी में शंकरराव पुजारी नुतन नागरी सहकारी बैंक लिमिटेड का लाइसेंस रद्द कर दिया है।...
World is looking up to India as emerging Biomanufacturing Hub, says Dr Jitendra Singh
The world is looking up to India as an emerging Biomanufacturing Hub, Union Minister Dr Jitendra Singh said today.
Biotechnology Startups and Institutional linkages with...
चक्रवात मिचौंग: तमिलनाडु में 8 लोगों की मौत, सबवे, सड़कें बंद
चेन्नई : चक्रवाती तूफान मिचौंग ने तमिलनाडु में तबाही मचा दी है, जलभराव के कारण 8 लोगों की जान चली गई है, जबकि कई...