साखर कारखान्यांवर होतोय उत्तर प्रदेशच्या सरकारच्या सक्तीचा परिणाम

लखनऊ : ऊस शेतकर्‍यांचा दबाव आणि उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या सक्तीमुळे राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांची या हंगामाची थकबाकी भागवली आहे. सध्या गाळप हंगाम 2019-20 मध्ये 673.05 करोड रुपयांची ऊसाची थकबाकी ऊस उत्पादकांना दिली आहे.

उत्तर प्रदेशात ऊस थकबाकीचा मुद्दा तापला आहे, यानंतर सरकारनेही कडक पावले उचलली आहेत. या चा परिणाम दिसून येत आहे. सध्याच्या सरकारकडून 76,943.02 करोड रुपये शेतकर्‍यांना दिले गेले आहेत. यामध्ये गाळप हंगाम 2018-19 चे 30,161 करोड रुपयेही सामिल आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here