उत्तरप्रदेश प्रशासनाच्या सक्तीमुळे साखर कारखान्यांनी दोन दिवसात भागवली 137 करोड़ची देणी

मुजफ्फरनगर : जिल्हयातील साखर कारखान्यांनी दोन दिवसात भागवली 137 करोड़ची देणी भागवली आहेत. शासनाने साखर कारखान्यांना १४ दिवसात देणी भागवण्याचे कडक आदेश दिले आहेत. या संदर्भामध्ये डीएम यांनी कारखाना संचालकांची बैठक घेऊन त्यांना इशारा दिला होता. यानंतर साखर कारखान्यांनी दोन दिवसात शेतकऱ्यांची 137 करोड़ची देणी भागवली. खतौली ने 49.34 करोड़, मंसूरपुर ने 16.70 करोड़, खाईखेडी ने 19.50 करोड़, मोरना ने 3.98 करोड़, तितावी ने 15 करोड़, रोहाना ने तीन करोड़, टिकौला ने 19 करोड़ इतकी देणी भागवली आहेत. भैसानाने केवळ 85 लाखाचे च देय भागवले आहे. जिल्हयातील साखर कारखान्यांवर 14 दिवसांवर 445 करोडचे देय बाकी आहे. यामध्ये सर्वात जास्त 205 करोड एकटया भैसाना वर बाकी आहे. 109 करोड़ तितावी, 37 करोड़ खऱ्ताौली, 13 करोड़ मंसूरपुर, 42 करोड़ खाईखेड़ी, 19 करोड़ रोहाना और 26 करोड़ मोरना या कारखान्यांवर देय बाकी आहे. जिल्हयात केवळ एकच टिकौला या कारखान्याने 14 दिवसांच्या नियमांचे पालन केले आहे. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची 903 करोड़ची देणी भागवली आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here