साठियांव साखर कारखाना क्षेत्रामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले ऊसाचे क्षेत्र

साठियांव: जनपद येथील एकमेव औद्योगिक प्लांट दी किसान सहकारी साखर कारखाना साठियांव परिक्षेत्रामध्ये ऊस उत्पादनाचे क्षेत्रफळ गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी झाले आहे, जोे जिल्ह्यासाठी चांगला संकेत नाही. व्यवस्थापनाने जागितक महामारी कोरोनाचे कारण सांगून आपलेहात वर केले आहेत. तर पूर्व उपसभापती यांनी वजनकाटा, ऊस थकबाकी भागवण्यात होणारा विलंब यांच्यासह पावतीचे योग्य वितरण न होणे अशी कारणे दिली आहेत.

कारखाना परिक्षेत्रात वर्ष 2018-19 मध्ये ऊसाचा सर्वे 20 हजार पाचशे हेक्टर होता. जो चालू हंगामामध्ये कमी होवून 14 हजार पाचशे हेक्टर झाला आहे. ऊस लागवडीमुळे शेतकर्‍यांचा मोह का भंग पावत आहे. तर कारखान्याशी जोडलेले शेतकरी प्रतिनिधी मंडल आणि कारखाना प्रशासनाचे विचार वेगळे आहेत. मुख्य ऊस अधिकारी डॉ. विनय कुमार सिंह व डायरेक्टर कौशल कुमार सिंह यांनी ऊसाच्या कमी लागवडीमागे थकबाकी भागवण्यातील विलंब आणि कोरोना ही मुख्य कारणे असल्याचे सांगितले आहे. तर प्रतिनिधी राम अवध यादव, सुभाष सिंह यांनी गंभीर आरोप ठेवून सांगितले की, गेल्या हंगामामध्ये उपलब्ध ऊस सर्वे रिपोर्ट चुकीचा होता. तर पूर्व उपसभापती आनंद उपाध्याय यांनी कारखाना प्रशासनावर अनेक आरोप केले आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने वजनातील कपात, कॅलेंडरनुसार पावत्या न देणे, थकबाकी भागवण्यात विलंब, खरेदी केंद्रांवर सामान्य प्रजातिंच्या नावावर शेतकर्‍यांकडून पीक लागवडीसह मारपीट करणे आदी सामिल आहे. 2017-18 च्या हंगामामध्ये सर्वे रिपोर्टमध्ये 1800 हजार हेक्टर ऊस लागवड दाखवण्यात आली आहे. तसेही कारण कुठलेही असो, पण तपासणी करणे आवश्यक आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here