खाईखेडी साखर कारखान्यातील गाळप हंगाम सुरु

पुरकाजी, उत्तर प्रदेश: देशभरामध्ये साखर कारखान्यांमध्ये गाळप सुरु होत आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्येही अनेक साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे.

उत्तम साखर कारखाना खाईखेडीचा गाळप हंगाम रविवारी पूजा करुन सुरु झाला. जुनी परंपरा जपत, सर्वात पहिल्यांदा उस घेवून येणार्‍या शेतकर्‍यांना शाल आणि साखर देवून सन्मानित करण्यात आले. पुरकाजी आमदार प्रमोद उटवाल आणि इतर कारखान्यांच्या पदाधिकार्‍यांकडून चेन मध्ये उस घालून गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here