आग लागल्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे उस पीक जळाले

बैतूल: मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यामध्ये गंज थाना क्षेत्रातील रावणबाडीमध्ये अनेक एकरामध्ये उसाच्या पिकात आग लागली. यामुळे उसाचे पीक जळाले.

तहसीलदार बैतूल अशोक डेहरिया ने यांनी सांगितले की, रावणबाडी गावात एका शेतकर्‍याच्या शेतातील उस पीकात अचानक आग लागली. जोरात हवा सुटल्यामुळे बघता बघता आगीने आसपास 10-11 शेतकर्‍यांची 18-20 एकरामध्ये उसाच्या पीकाला आग लागली. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. तहसीलदार यांनी सांगितले की, आग लागण्याची सूचना मिळाल्यावर लगेचच त्यांनी राजस्व बरोबर घटनास्थळी बोचले आणि नुकसानीची पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here