सहारनपूरच्या साखर कारखान्यांनी थकबाकी भागवण्यास केली सुरुवात

सहारनपुर: उत्तर प्रदेशामध्ये सहारनपूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या गाळप हंगामाची थकबाकी भागवणे गतीने सुरु केले आहे.

जिल्हा उस अधिकारी कृष्ण मोहन मणि त्रिपाठी यांनी शनिवारी सांगितले की, देवबंद साखर कारखान्याने 26 करोड 45 लाख रुपये थकबाकी भागवली आहे. या साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दीनानाथ मिश्र यांनी सांगितले की, त्यांच्या साखर कारखान्याकडून आता एक रुपयाही गेल्या हंगामाचा देय नाही. आणि ते सध्याच्या गाळप हंगामामध्ये खरेदी करण्यात आलेल्या उस मूल्याची थकबाकी भागवणे लवकरच सुरु करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here