उत्तर प्रदेश मध्ये सध्याच्या गाळप हंगामात आतापर्यंत 19,328 करोड़ ऊसाचे पैसे भागवले

लखनऊ: उत्तर प्रदेश सरकारने ऊस शेतकऱ्यांच्या खात्यात सध्याच्या गाळप हंगामाचे 19,328 करोड़ रुपये जमा केले आहेत. हे ऑक्टोबर आणि मे मध्ये गाळप अवधी दरम्यानचे पैसे भागवण्यात आले, ज्यामध्ये लॉकडाउन चे दोन महीने सामिल आहेत. एकूण योगी सरकार ने सत्ता आल्यानंतर 2017 पासून आतापर्यंत ऊस शेतकऱ्यांचे जवळपास 98,382 करोड़ रुपये भागवले आहेत.

ही माहिती ऊस मंत्री सुरेश राणा यांनी ट्विटर वर दिली होती. त्यांनी ट्विट केले होते की, मा. मुख्यमंत्री श्री @myogiadityanath जी यांच्या निर्देशावर 38 महिन्यात ऊस शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षापासून प्रलंबित बाकी सह 98,382 करोड भागवले, जे गेल्या सरकारच्या 5 वर्षाच्या कार्यकाळापेक्षाही जास्त आहेत.

राज्य सरकार चे प्रवक्ता यांच्या नुसार, जवळपास 35,000-40,000 शेतकरी साखर उद्योगाशी थेट जोडले होते. ऊस गाळपा मध्ये रोज एकूण 10 लाख कर्मचारी होते. गेल्या वर्षाप्रमाणे, उत्तर प्रदेश पुन्हा साखर उत्पादनामध्ये पहिल्या स्थानावर राहिला. सध्याच्या गाळप हंगामात जवळपास 1,250 लाख क्विंटल सााखर उत्पादन केले गेले आहे. प्रवक्ता यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश सरकार ने लॉकडाउन दरम्यान कृषि उपकरणांना पीक तोडनीसाठी शेतापर्यंत नेण्याची परवानगी दिली. उर्वरक आणि बी बियाण्यांची दुकानें उघडण्याची ही परवानगी दिली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here