रमाला कारखान्यात सुरु केले जलशुद्धीकरण यंत्र

रमाला सहकारी साखर कारखान्यामध्ये जलशुद्धीकरण यंत्र लावले गेले आहे. गुरुवारी भगवान विश्‍वकर्मा यांच्या पूजेनंतर याचा शुभारंभ करण्यात आला.

जलशुद्धीकरण यंत्र चालू केल्याच्या 25 दिवसानंतर आपले विधिवत कार्य सुरु करते. ही प्रक्रिया कारखाना सुरु होण्यापूर्वी एक महिना आधी केली जाते. जलशुद्धीकरण यंत्र चालवल्यानंतर कारखाना चालवला जातो. मुख्य व्यवस्थापक डॉ. आर.बी राम यांनी सांगितले की, कारखाना चालवण्यापूर्वी जलशुद्धीकरण यंत्र योग्य काम करेल.

त्याच्या 25 दिवसानंतर च कारखाना चालवला जावू शकतो. यावेळी उत्तम ग्रुप चे जीएम प्रोजेक्ट अश्‍वनी तोमर, मुख्य अभियंता ए.पी. सिह, मुख्य रसायन अधिकारी एसके झा, जलशुद्धीकरण यंत्राचे इंनचार्ज गुरुशरण सिंह, कार्यालय अधीक्षक सुमित पवार आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here