शेतकरी बंधू-भगिनींच्या कल्याणासाठी आम्ही कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही: पंतप्रधान

सरकारच्या धोरणांमुळे साखर उद्योग स्वावलंबी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

“शेतकरी बंधू-भगिनींच्‍या जीवनामध्‍ये आनंदाचा गोडवा यावा, अशी आपली इच्छा आहे. त्यांच्या कल्याणासाठी आमचे सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही.’’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here