38 कोटीं पेक्षा अधिक ,ऊसही थकबाकी भागवली

बिजनौर: बिजनौर जिल्हयातील साखर कारखान्यांनी गुरुवारी 38 करोड पेक्षा अधिक ऊसाची बिले भागवली आहेत. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांच्या मते, स्योहारा साखर कारखान्याने 6.47 करोड़, बिलाई कारखान्याने 3.90 करोड़, बरकातपुर ने 20 करोड़ व चांदपुर कारखान्याने 8.06 करोड़ ची थकबाकी भागवली आहे. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, सर्व साखर कारखान्यांना  निर्धारीत वेळेनुसार पैसे भागवण्याबाबत सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here