खटीमा : भारतीय किसान युनियनच्या चढूनी ग्रुपने उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून कारखाना सुरू ठेवण्याची मुदत वाढवावी अशी मागणी केली आहे. लवकर हंगाम समाप्त केल्यास ऊस...
सीतामढी : जिल्ह्यातील एकमेव रिगा साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांनी पिकवलेला शेकडो एकरातील ऊस खराब होत आहे. राज्य सरकारने...
रोहतक : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत किसान सभेने भाली आनंदपूर साखर कारखाना आणि उपायुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. या मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर केली...