नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील साखर कारखान्यांकडे पडून असलेल्या बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल उत्पादन करण्यास परवानगी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयाने देशातील साखर...
कोल्हापूर : यंदाच्या गाळप हंगामात राज्यात साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग अव्वल स्थानावर आहे. या विभागात २७८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यातील सहकारी...
अहिल्यानगर : राज्याचे नूतन साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सहकारमहर्षी कोल्हे साखर कारखान्याला सदिच्छा भेट दिली. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांच्याकडून...
पुणे : राज्यातील शंभरहून अधिक साखर कारखान्यांनी सुमारे एक हजार ४०० कोटींहून अधिकची एफआरपी थकविलेली असून, ही रक्कम १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे....
पुणे : जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत १४ साखर कारखान्यांनी सुमारे १,३२,१०,५०० टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. सरासरी १०.५६ टक्के उताऱ्यानुसार १,३९,५६,४५७ क्विंटल...
कोल्हापूर : कागल येथील शाहू साखर कारखान्याने एकाच हंगामात चार प्रकल्पांचे काम नियोजित वेळेत यशस्वीपणे पूर्ण केले आहे. कारखान्याने या हंगामात सल्फरलेस साखर व...