पुणे : महाराष्ट्रात अजूनही गाळप हंगाम सुरू असले तरी 120 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. सध्या राज्यात 106 लाख टनापेक्षा जास्त साखरेचे उत्पादन...
सोलापूर : आर्थिक संकटात सापडलेल्या मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यास एनसीडीसीकडून १०० कोटी रुपये कर्ज मंजूर झाले आहे. एनसीडीसी कर्ज मंजुरीमध्ये...