कोल्हापूर : कसबा बावडा येथील छ. राजाराम सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२३-२४ मधील १२५.२९ कोटी रुपयांची ऊस बिले ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक...
कानपूर : नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्या (NSI) गेल्या ८८ वर्षांच्या वाटचालीत डॉ. सीमा पारोहा या पहिल्या महिला संचालक बनल्या आहेत. एनएसआयच्या २० व्या संचालक म्हणून,...
लखनौ : उत्तर प्रदेशात चालू गळीत हंगामात, राज्यातील १२१ साखर कारखान्यांनी आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना २९,०५३ कोटी रुपयांची ऊस बिले दिली आहेत. चालू हंगामातील...
कोल्हापूर : आजरा तालुक्यातील गवसे येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या २०२४- २५ या गळीत हंगामाकरिता ४ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार...
सोलापूर : माळीनगर कारखान्याचे विस्तारीकरण करणे मला गरजेचे असून, येथील नेतृत्वाची ताकद वाढवून कारखान्याला आर्थिक मदत करण्याचा शब्द मी देतो, असे प्रतिपादन माढा लोकसभेचे...