नवांशहर साखर कारखान्याला ऊस थकबाकीसाठी 15 करोड रुपयांचा निधी जाहीर

नवांशहर : आमदार अंगद सिंह यांनी सांगितले की, प्रदेश सरकारकडून नवांशहर साखर कारखान्याला 15 करोड 9 लाख, 80 हजार रुपयांचा निधी जारी करण्यात आला आहे. ज्यामुळे हंगाम 2019-20 ची जवळपास 76 टक्के थकबाकी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

त्यांनी दिलासा दिला की, उर्वरीत थकबाकीही लवकरच दिली जाईल. प्रदेश सरकारकडून शेतकर्‍यांनी पुरवठा केलेल्या ऊसावर इंसेंटीव साखरही दिली जात आहे. याशिवाय कारखान्याची दुरुस्ती आणि मेंटेनन्स चेही काम सुरु करण्यात आले आहे. जेणेकरुन कारखाना गाळपासाठी तायर होवू शकेल. यावेळी कुलदीप सिंह राणा उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here